या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावून लूट सुरू केली आहे,"-राज ठाकरे

 


मुंबई /लोकनिर्माण 
राज्यात करोनाबरोबरच वाढत्या वीजबिलाच्या मुद्यांनं उग्र रुप घेतलं आहे. करोना काळात वाढीव वीजबिलं आल्यानं नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढीव वीजबिलाच्या प्रश्नानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यावर उतरत आवाज उठवला असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारविरोधात गर्जना केली आहे. "या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावून लूट सुरू केली आहे," अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.
वाढीव वीजबिलांच्या मुद्यावरून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनं केलं. यावेळी राज ठाकरेंनी लिहिलेलं निवेदन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनात राज ठाकरे यांनी सरकारच्या वाढीव वीजबिलांसंदर्भातील भूमिकेचा समाचार घेतला आहे.


Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ
अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज
Image