सं - पा - द - की - य - पावसाचा गडगडाट, अन् तिजोरीत खडखडाट !
दिनांक २९/१०/२०२०      कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगाची अर्थ व्यवस्था कोलमडून जाऊन  आज आठ महिन्यानंतर काही देश प्रगतीच्या मार्गावर आहेत.  त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात  आरोग्य विषयक धोरण उत्तम राबवल्याचे उदाहरण आहे. कारण हे  देश आर्थिक     विकासाच्या पायाभरणीत मजबूत  होते. त्याच वेळी भा…
सं - पा - द - की - य - महावितरण कंपनीची संभ्रमित अवस्था !
दिनांक १५/१०/२०२०     देशामधील उद्योगाला प्रकाशात आणण्याचे कार्य विजेच्या व्यवस्थेने होते. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश काळात उद्योगांना लागणारे यंत्र हे वाफेेवरील इंजिनवरुन चालवत होते. परंतू जस जशी विकासात्मक प्रगती, शोध, संसाधनामुळै  आता स्वस्त आणि प्रदुषण विरहित विजेची निर…
- सं - पा - द - की - य - ★★ कोकणचा विकास, हाच आपला ध्यास
दिनांक १५/१०/२०२०         कोकणातील युवा पिढी ही शहराकडे आकर्षित झालेली असून कोकणात अजूनही उद्योग धंदे हे पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेले नसल्यामुळे खेड्यातील तरुण, शिक्षित पिढी मुंबई, पूणे, बंगलोरकडे जात असताना दिसत आहेत. पोटापाण्यासाठी *' तिर्थाटन करण्यापेक्षा देशाटन करणे' * ह…
*- सं - पा - द - की - य -* - हाथरस सारख्या घटना टाळण्यासाठी प्रशासन व्यवस्था सक्षम होणे गरजेचे!
दिनांक - ८/१०/२०२०   *'बेटी बढाव, बेटी पढाव'* हे आपल्या पंतप्रधानांनी दिलेले घोषवाक्य पालकांना समजले आहे. परंतु मुलगी वाढवून आणि शिक्षण देवून आज जर हाथरस सारख्या  घटनेचा विचार केल्यास कोणता पालक मुलींना वाढवून शिकवून मोठे करेल.  हाच प्रश्‍नचिन्ह सामान्य नागरिकांना पड…
आपण असाल सुशिक्षित, तर कोरोनापासून रहाल सुरक्षित! - ( संपादकीय )
✒️ संपादकीय            कोरोनाची साथ सुरु झालेला आता सहा महिने पार पाडत असताना आणि लॉकडाऊन असतानाहिउ रुग्ण संख्येच्या वाढीवर परिणाम झाला होता. देशातील अनेक उद्योगधंदे बंद झाले असून बेकारीची लाट मोठ्याप्रमाणात आली होती. सरकारकडे असलेला खजिना रिकामा होत आला आहे. तरी कोरोना काही पाठ फिर…
Image
*- सं - पा - द - की - य -* कृषि विधेयक - शेतकर्‍यांच्या फायद्याचं की तोट्याचं!*
दिनांक २४/९/२०२०     देशाचे किंवा संपूर्ण विश्‍वाचे अर्थचक्र चालविणारा हा कृषी विभाग आहे. आज जे प्रगतशिल धोरण राबवले जात आहेत. ते सर्व कृषी विषयक आहेत. परंतु इतर देशांच्या तुलनेत आज भारताची कृषी विषयक काय स्थिती आहे याचा विचार करावा लागेल. शेती हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी अखत्यारीतला सर…