रत्नागिरी जिल्हा हादरला, राजापूर तालुक्यात कॉलेज मधील2 दोन तरुणीवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू _

 राजापूर /लोक निर्माण ( सुनील जठार)

राजापूर तालुक्यातील भालावली येथील दोन विद्यार्थिनींवर  हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू  झाला आहे. जखमी मुलीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हलवलं आहे. तीक्ष्ण हत्याराने मुलींवर  प्राणघातक हल्ला झाला. दोन्ही विद्यार्थिनी नजीकच्या महाविद्यालयातून घरी जात असताना हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image