सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी कडवई येथे मोफत छत्री वाटप
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी  संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद हे सध्या विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे येत आहेत. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत खत वाटपाचा कार्यक्रम केला असून वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी हाती …
Image
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
लोकनिर्माण टीम  समृद्धी महामार्गावरील  अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. एएनआय' या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त …
Image
सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हजारो दाखले सह्यांच्या प्रतीक्षेत
चिपळूण प्रतिनिधी  गेल्या अनेक  दिवसांपासून शासनाचे दाखले देण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे सेतू कार्यालयासह महा ई सेवा केंद्रांमधून तयार झालेले हजारो दाखले सध्या अधिकार्‍यांच्या सह्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ८ जूनपासून अशी परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पुढील प्रवेश घेणार्‍या विद्यार…
पैसाफंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्विटी कांबळे हिची महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगसाठी निवड
संगमेश्वर/लोकनिर्माण (धनंजय भांगे) संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील आणि पैसाफंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्विटी कांबळे हिची कोल्हापूर येथे झालेल्या क्रिकेट निवड स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगसाठी निवड झाली आहे.वेळोवेळी मिळत असलेल्या पाठबळामुळे क्रिकेटमध्येच करिअर करणार असल्याचे …
परिवहन महामंडळामार्फत लालपरीमध्ये आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार
मुंबई लोकनिर्माण टीम  एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल…
Image
ढकलपास बंद! पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक; पास न झाल्यास पुढल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही
मुंबई लोकनिर्माण टीम  राज्यात शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली असून, शालेय शिक्षणात पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे.तसेच, पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले ज…
Image