रत्नागिरीत अतुलित बलधाम येथे श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

 रत्नागिरी  लोकनिर्माण प्रतिनिधी

रत्नागिरीत अतुलित बलधाम येथे शनिवार दिनांक १२/४/२०२५ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि 'श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट' च्या मार्गदर्शनाने श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळी १० वाजता अश्वस्थासहित श्री हनुमंतशिळेचे पुजन, ११ वाजता पंचमुखी श्री हनुमंतासमोर अखंड पठण.

१) श्री हनुमंत तारक मंत्र ५४ वेळा

    ( ओम श्री रामदुताय हनुमंताय       

      महाप्राणाय महाबलाय नमः)

२) पंचमुख हनुमत्कवच

३) संकटमोचन श्री हनुमान स्तोत्र 

*सकाळी ११.३० ते रात्री ८.३० पंचकुंभाभिषेक आणि रात्री १० वाजता पुर्णाहुती* असे कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त श्रद्धावान आणि भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image