माध्यम प्रतिनिधींना प्रशासनाने दिलेल्या वागणुकीचा रत्नागिरीतील पत्रकारांनी निषेध केला
राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार) रिफायनरीच्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध करीत मंगळवारी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. सकाळपासून येथील वातावरण तापले होते. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात ठेवण्यात आला आहे.ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रशासनाने येथे माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी…
सर्वांनी मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधावा -- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी   गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्वांनीच राजकीय मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.   …
Image
आंदोलनाची सुट्टटी संपली - दिनांक २९ पासून पुन्हा होणार आंदोलनाची सुरवात .डॉ .भारत पाटणकर
पाटण लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड)      कोयना धरणग्रस्त आणि इतर धरण ग्रस्तांचे  आंदोलन महिना भराच्या सूट्टी नंतर दिनांक २९ एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार आहे असे तीन मंदिर येथे जमलेल्या कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या ५०० धरणग्रस्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत  निर्णय घेण्यात आला ,मार्च महिन्यात चालू असल…
Image
नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार लोकनिर्माण चे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर
संगमेश्वर लोकनिर्माण सत्यवान विचारे  नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर करण्यात आला आहे.  एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. ही संघटना गेली १६ वर्ष पत्रकारांच्या समस्यांसाठी काम करत आहे. या संघटनेत विविध माध्यमांचे द…
Image
बारसू रिफायनरी प्रकल्प परिसरात ३१ मेपर्यंत मनाई आदेश
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार)  तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामाला सुरवात होत आहे. या कामादरम्यान व्यत्यय होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी दि. २२ एप्रिल ते ३१ मे २०२३ दरम्यान प्रकल्प परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेश…
Image
रिफायनरीला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले तर जालियनवाला बागेसारखे हत्याकांड येथे घडवले जाईल की काय अशी मानसिकता- खासदार विनायक राऊत यांचा आरोप
राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार) पोलिसी बळाचा वापर करुन राज्य सरकार रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. याला विरोध करण्यासाठी जर लोक रस्त्यावर उतरले तर तेथे जालियनवाला बागेसारखे हत्याकांड घडवले जाईल, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला काही पोलिस तेथे रिफायनरीचे दलाल म्हणूनच क…
Image
रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख अशोक वालम आता राजकारणात उतरले - बळी राज सेना या नव्या पक्षाची स्थापना, पक्षाच्या अध्यक्षपदी वालम यांची निवड
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शनिवारी (२२ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बळी राज सेना पक्ष स्थापन करण्यात आला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम यांच…
Image