४५४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत १२७ कोटी जमा
मुंबई लोकनिर्माण टीम  सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत १२७ कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही …
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना,दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज, चार जणांचा मृत्यू तर १०० जण बेपत्ता
रायगड लोकनिर्माण प्रतिनिधी  रायगड  परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर  काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण २५० लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत २५ जणांना रेस्क्य…
अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही, प्रशासनाकडून खुलासा
कल्याण लोकनिर्माण टीम  ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्य…
उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित, मुंबई मध्ये संपन्न झाला दिमाखदार सोहळा, सर्वसामान्य लोकांची सेवा करणे ,शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा पक्ष : वसंत उदेग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  सर्वसामान्य लोकांची सेवा करणे , शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा राजकीय पक्ष असल्याचे सांगून आमच्या कळवंडे गावच्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना मी आधीच निवडली आहे आमच्या गावात चाकरमानी फार कमी आहेत. गावातील स्थानिक मंडळी शेती व्यवसायाव…
Image
घाणेखुंट कोतवली रस्त्याची दुरवस्था, ढोपरभर पाण्यातून मार्ग काढत शाळकरी मुले जातात शाळेत. जिल्हा परिषद च्या रस्ते विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे) खेड तालुक्यातील घाणेखुंट, कोतवली, सोनगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांची आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य दिसून येत शाळकरी मुले कामगार वर्ग आणि ग्रामस्थांचे येथून मार्ग काढताना हाल होत आ…
Image
उत्तर कोकणात पावसाचा जोर, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी  रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला असुन सकाळपासून कायम पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासने अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले आहे. सुरक्षेचा उपा…
Image
वरळी जी एम भोसले मार्ग येथील सार्वजनिक दोन बस स्टाॅप हटवले, प्रवाशांमध्ये संताप !
वरळी/ लोक निर्माण ( प्रसाद शेट्ये) वरळी जी एम भोसले मार्गावरील सार्वजनिक दोन बस स्टाॅप हटवण्याची गरज नसतानाही वरळी पोलिस ठाणे व तसेच तेथील रहेजा बिल्डर्स यांच्या बळावर जबरदस्तीने बेस्ट अधिकारी यांनी  दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरीत करण्यात आले असल्यामुळे तेथील नागरिकांना विनाकारण त्रास भोगावा लागत आह…
Image