जीवन जगत असताना चांगले कार्य करीत राहिले पाहिजे - सौ. कमल कांबळे
पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट) मानवाच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी चांगल्या प्रकारचेच कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन सौ.कमल कांबळे यांनी केले. पाटण येथे कालकथित डॉ.आनंदा वीर (भाऊ) यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदरांजलीपर सौ.कमल कांबळे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अनिल वीर होते.सौ.…
