पानगळ.... कवयित्री-- सुजाता पाटील
पानगळ झालेली मुंबई सर्वांनी पहिल्यांदाच पाहिली असुन हात, नसुन पाय ना चालत नाही ती बोलत कित्येक संकटे आली आजवर नाही कशाला ती, हो घाबरत...! रक्ताची थारोळी उरावर.... जगते - पळते सदैव हसत कधीच नाही अशी कोणी तीला आजवर पाहिली पानगळ झालेली मुंबई…